“कलियुग शिकवते जास्त चांगले राहू नका…”
आजच्या काळात खूप चांगले, सरळ आणि मनापासून वागणाऱ्या माणसांना अनेकदा लोक कमी लेखतात.त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो, त्यांच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो.म्हणूनच काही लोक म्हणतात की कलियुगात जास्त चांगले राहू नका.पण याचा अर्थ वाईट व्हा असा नाही…तर स्वतःची किंमत ओळखा, मर्यादा ठेवा आणि योग्य ठिकाणी ठाम राहा.चांगुलपणा सोडायचा नसतो,पण स्वतःचा स्वाभिमान जपून चांगले राहणे हेच खरे शहाणपण असते.कारण शेवटी…जग काहीही शिकवो, पण चांगले कर्म कधीही वाया जात नाही.#motivation #marathivichar #suvichar #lifequotes #positivevibes #kalayug #inspiration